शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

शिवभोजन केंद्रावर पुरवठा अधिकाऱ्यांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

धाडीमध्ये त्यांना केंद्रामध्ये काही त्रुट्या आढळून आल्या. यामुळे अन्य शिवभोजन केंद्रसंचालकांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहे. या माध्यमातून गरीब तसेच गरजूंना ३ हजार ७०० थाळींचे मोफत वितरण केले जाते. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार लाभार्थ्यांना भोजन वितरण न करता आपल्या सोयीनुसार केंद्रसंचालक लाभार्थ्यांना भोजन वितरण करीत आहे. 

ठळक मुद्देस्वच्छता तसेच अन्य बाबींची केली चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यात शिवभोजन केंद्रामधून पार्सलद्वारे वितरण, अस्वच्छता तसेच लाभार्थ्यांना जेवण करू देत नसल्याबाबतची बातमी ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केली. या बातमीची दखल घेत जिल्हा  पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी यांनी चंद्रपूर शहरातील काही शिवभोजन केंद्रावर धाड टाकत चौकशी केली. विशेष म्हणजे, धाडीमध्ये त्यांना केंद्रामध्ये काही त्रुट्या आढळून आल्या. यामुळे अन्य शिवभोजन केंद्रसंचालकांचे धाबे दणाणले       आहे.जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहे. या माध्यमातून गरीब तसेच गरजूंना ३ हजार ७०० थाळींचे मोफत वितरण केले जाते. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार लाभार्थ्यांना भोजन वितरण न करता आपल्या सोयीनुसार केंद्रसंचालक लाभार्थ्यांना भोजन वितरण करीत आहे. विशेष म्हणजे, प्लास्टिक पिशव्यांमध्ये जेवन भरून पार्सलद्वारे दिल्या जात आहे. यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका होण्याची शक्यता आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी गंजवार्ड भाजी मार्केटमधील एक, सरकारी दवाखाना परिसरातील दोन, जटपुरा गेट परिसरातील एका केंद्रावर गुरुवारी सकाळी धाड टाकली. यावेळी केंद्रसंचालकांनी सावरासावर करीत अधिकाऱ्यांना उत्तरे दिली. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांना अस्वच्छता तसेच काही ठिकाणी कचरा टाकण्यासाठी साधी डस्टबीनसुद्धा नसल्याचे दिसून आले. यावेळी स्वच्छता तसेच ठरवून दिलेल्या मानकानुसार भोजन देण्याच्या सूचना पुरवठा अधिकाऱ्यांनी केंद्र संचालकांना केल्या.

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय