शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

दीड वर्षानंतर उघडली देवालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गामुळे सरकारने प्रतिबंध लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे दीड वर्षापासून बंद होती. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर आला. रुग्णांची संख्या दररोज चार किंवा पाचच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हेच चित्र असल्याने राज्य सरकारने गुरुवारपासून  प्रतिबंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दीड वर्षापासून बंद असलेली जिल्ह्यातील मंदिरे आजपासून उघडल्याने नवरात्रोत्सव जणू चैतन्य घेऊन आला आहे. चंद्रपूरची आराध्य देवती माता महाकाली मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्थापनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. सार्वजनिक दुर्गा उत्सव व शारदा मंडळांनी सायंकाळी पूजाविधी, अभिषेक करून घटस्थापना केली. कोविड नियमांचे पालन करून आजपासून मातेचा जागर सुरू झाला आहे.कोरोना संसर्गामुळे सरकारने प्रतिबंध लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे दीड वर्षापासून बंद होती. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर आला. रुग्णांची संख्या दररोज चार किंवा पाचच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हेच चित्र असल्याने राज्य सरकारने गुरुवारपासून  प्रतिबंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. गुरुवारी मंदिरे उघडण्याची परवानगी दिल्याने चंद्रपुरातील माता महाकाली, तसेच जिल्ह्यातील सर्वच मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. विशेष म्हणजे, आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. 

 गर्दी करण्यास प्रतिबंध- नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृतमध्ये नवरात्री या शब्दाचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा आहे. मंदिरे उघडण्याचा व नवरात्रोत्सवाचा दिवस एकच असल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ शकते, असा अंदाज होता. मंदिर व्यवस्थापनांकडून सूचना देण्याचे काम सुरू होते. मात्र, गुरुवारी पहिल्या दिवशी फारशी गर्दी दिसून आली नाही. सार्वजनिक देवी मंडपात गर्दी टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

दोन हजार पोलीस तैनात- कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने कुठेही कोविड नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने दोन हजार जवान तैनात केले आहेत. शिवाय जिल्हाभरात गृहरक्षण दलाच्या जवानांचीही नियुक्ती करण्यात     आली आहे .

लस घेतली असेल तरच मंदिरात प्रवेशकोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मनमार्फत महाकाली मंदिर परिसरात लसीकरण होणार आहे. मंदिरात प्रवेश करताना भक्तांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. ज्या भाविकांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी महाकाली मंदिर परिसरात लसीकरण होणार आहे. सकाळी सात ते सायकांळपर्यंत लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीने भाविकांना टोकन देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Mahakali Mandirमहाकाली मंदिर