शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

घोडाझरीच्या ओव्हरफ्लोवर पर्यटकांची धूम; वीकेंडला वाढणार आणखी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2022 10:59 IST

तीन वर्षांनंतर घोडाझरी झाला ओव्हरफ्लो

घनश्याम नवघडे

नागभीड (चंद्रपूर) : घोडाझरी तलाव तीन वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाल्यामुळे पर्यटकांची याठिकाणी गर्दी वाढली आहे. बुधवारी शेकडो पर्यटकांनी हजेरी लावून ओव्हरफ्लोचा आनंद लुटला.

२०१९ मध्ये हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. मागील वर्षीही हा तलाव ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला होता. पण पुरेशा पावसाअभावी ओव्हरफ्लो झाला नाही. परिणामी, पर्यटकांचा हिरमोड झाला. यावर्षी प्रथमच दमदार पाऊस पडल्याने १९ जुलैला तीन वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाला आणि या ओव्हरफ्लोचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी करणे सुरू केले आहे. बुधवारी तर या ओव्हरफ्लोवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. शनिवारी आणि रविवारी यापेक्षा गर्दी राहील, असा अंदाज आहे. पर्यटकांचा हा ओघ लक्षात घेता पोलिसांनी बंदोबस्त लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

इंग्रजांनी केली निर्मिती

तिन्ही बाजूला असलेल्या नैसर्गिक टेकड्यांना मध्ये बांध घालून इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली. निसर्गाने या तलावावर नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे गर्दी करीत असतात. पण ओव्हरफ्लोच्या फेसाळलेल्या पाण्यात मनसोक्त डुंबण्याची मजा पावसाळ्यातच असते. चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील पर्यटकही येथे येतात.

टॅग्स :SocialसामाजिकGhodazari Damघोडाझरी धरणchandrapur-acचंद्रपूर