शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

११३५ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी

By admin | Published: November 14, 2014 12:24 AM

बीड : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरु आहेत़ जिल्ह्यात ११३५ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे़

बीड : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरु आहेत़ जिल्ह्यात ११३५ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे़ त्यामुळे या गावांना योग्य ते लाभ मिळतील, असे ग्रामविकास, जलसंधारण तथा महिला व बालविकास मंत्री पंकजा मुुंडे यांनी सांगितले़ गुरुवारी त्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली़ यावेळी त्यांनी सांगितले की, दुष्काळाच्या खाईतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपायोजना सुरु आहेत़ जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार आहेत़ ऊसतोड मजुरांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले़पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून केवळ २५० लोकसंख्या असलेल्या वस्तीला रस्ता मिळतो;पण आता जिथे वस्ती तिथे रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्या म्हणाल्या़ जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा रेल्वेप्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे़ हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले़ मिनीमम सत्कार व मॅक्झिमम परफॉर्मस्वर आपला भर राहील, असेही पंकजा म्हणाल्या़ (प्रतिनिधी)