शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे ७८ टक्के पंचनामे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:50 IST

छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्हा मागे असून या जिल्ह्यात ४५ टक्के पंचनामे झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून दिसते आहे.

छत्रपती संभाजीनगर : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील २६ लाख ४९ हजार ५६६ शेतकऱ्यांचे २१ लाख १९ हजार ४१५ हेक्टरवरील खरीप पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले. आजवर यातील १९ लाख ८५ हजार ६६२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या १६ लाख ५४ हजार ७३६.८१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ७८.०८ टक्के हे प्रमाण आहे.

छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्हा मागे असून या जिल्ह्यात ४५ टक्के पंचनामे झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून दिसते आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यातील ५ लाख ३२ हजार ९९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. परभणी जिल्ह्यातील बाधित क्षेत्र ३ लाख ५१ हजार ५७८ हेक्टर, हिंगोलीतील २ लाख ८६ हजार १४४, लातूर १ लाख ९५ हजार ७५४, जालना २ लाख १२ हजार ४६६, छत्रपती संभाजीनगर १ लाख ७७ हजार ७१५, बीड जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ६९१ तर धाराशिव जिल्ह्यातील ६ हजार ६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. अतिवृष्टीमध्ये २० लाख ७१ हजार ९२१.८९ हेक्टरवरील जिरायत, २६ हजार ३४९ क्षेत्रावरील बागायत तर २१ हजार १४४.३ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला.

कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान.......

जिल्हा             ................ बाधित शेतकरी....... बाधित क्षेत्र ...... पंचनामे झालेले क्षेत्र ....... टक्केवारीछत्रपती संभाजीनगर.......... ३१७४६८........... १७७७१५.०७ ............ ७५३५४.०७ ........... ४२.४०                                    

जालना............... २५४१२७             ............. २१२४६६.७२ .................. १३९२५३.५१ .......... ६५.५४                                    परभणी             ............ ४५९०१२............... ३५१५७८................. ३४०४०८             .......................... ९६.८२                                    

हिंगोली             .............. २८१६८८             ............... २८६१४४.३ .............२८६१४४.३             ........... १००                                    नांदेड             ................. ६८२२६४             ................... ५३२९९९             ..............४६५२२४             ............. ८७.२८                                    

बीड                         ............... ३९७७५३             ................... ३५६६९१             ................ १५२३१०.०६             ............. ४२.७०                                    लातूर             .............२५०७१४             ................. १९५७५४.१० ................ १९०७०६.८३            ............. ९७.४२                                    

धाराशिव             .................. ६५४०             ............. ६०६७             ................ ५३३६             ................... ८७.९५                  

एकूण                        .............. २६४९५६६             .............. २११९४१५.१९ ........... १६५४७३६.८१...............७८.०८

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र