शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

‘अब की बार किसान सरकार’, विधानसभेला २८८ उमेदवार उभे करणार: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 06:27 IST

ॲड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत.  शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : जनसामान्यांच्या प्रश्नांवर चळवळ करणाऱ्या विविध पक्ष-संघटनांना एकत्रित करून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात  एक सक्षम पर्याय निर्माण  करणार आहोत. या परिवर्तन आघाडीतर्फे सर्व २८८ जागांवर  आश्वासक उमेदवार देऊ. ‘अब की बार किसान सरकार’ अशी आमची घोषणा असल्याचे या संभाव्य आघाडीचे प्रमुख राजू शेट्टी व वामनराव चटप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे बघायला ना महायुतीकडे वेळ आहे ना महाविकास आघाडीकडे. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात घडत आहेत. शेतीमालाला भाव मिळत नाही. बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस या संघटना एकत्रित आल्या आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत.  शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.  शंकरअण्णा धोंडगे, भाऊसाहेब थोरात, कृष्णा साबळे, यादव कांबळे आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी