शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

मुबलक पाणी, नळांना मीटरसोबत छत्रपती संभाजीनगरकरांना येणार भरभक्कम पाणीपट्टी

By मुजीब देवणीकर | Published: July 02, 2024 6:59 PM

नवीन पाणीपुरवठा योजनेचे डिसेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण होईल, असा दावा

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा केला जात असला तरी मार्च २०२५ पर्यंत पाणी शहरात येण्याची शक्यता आहे. नागरिकांना दररोज २४ तास पाणी मिळेल, सोबतच नळांना मीटरही लावले जाईल. पाणीपट्टीही भरभक्कम राहणार असून, पूर्वीप्रमाणे ४ हजार ५० रुपये वसूल केले जाण्याची दाट शक्यता आहे.

डिसेंबर अखेर किंवा जानेवारी २०२५ पर्यंत शहरात पाणी येईल, या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. त्यासोबतच पाणीपट्टीतही वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत त्यांनी दिले. शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनंतर पाणीपट्टीत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यावेळी ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी होती. सध्या २ हजार २५ रुपये पाणीपट्टी आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेत ही सूट रद्द होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच शहरातील सर्व नळांना मीटर लावले जाणार असल्यामुळे नवे दरही लागू होतील, असे सूत्रांनी सांगितले.

वॉटर बॉयलॉजचे दरसमांतर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने वॉटर बॉयलॉज तयार करून राज्य शासनाची मंजुरी घेतली होती. त्यानुसार नव्या पाणीपुरवठा योजनेतील पाण्यासाठी प्रतिलीटर पाण्याचे दर लागू केले जातील. सध्या फक्त निवासी, व्यावसायिक या प्रकारात व अर्धा, पाऊण, एक ते पाच इंचांपर्यंत महापालिका नळ कनेक्शन देते. त्यासाठीचे दर ठरलेले आहेत. पण यापुढे प्रतिलीटर पाण्याचे दर लागू होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी