शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

मराठा आरक्षणासाठी आरपार लढाईची वेळ : राणे

By admin | Published: February 17, 2016 12:19 AM

लातूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन उदासीन आहे. सरकारला वर्षे उलटून गेले तरी यांनी न्यायालयात बाजू मांडली नाही ना घोषणा केली नाही. आता विचारांची लढाई विचारांनी लढायचे दिवस गेले

लातूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन उदासीन आहे. सरकारला वर्षे उलटून गेले तरी यांनी न्यायालयात बाजू मांडली नाही ना घोषणा केली नाही. आता विचारांची लढाई विचारांनी लढायचे दिवस गेले. गोळीला गोळीने उत्तर देण्याची वेळ असून मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्याची वेळ आली आहे, आता मागत बसण्यापेक्षा आपल्या भवानी तलवारी परजून आपल्या जातीचा अर्थ सांगण्याची वेळ आली आहे, अशी हाक स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी लातुरात बोलताना दिली.येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात जिल्ह्यातील सर्व मराठा संघटनांच्या वतीने आयोजित ‘सकल मराठा आरक्षण जनजागृती मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख होते. तर मंचावर माजी आ. वैजनाथ शिंदे, कृउबासचे सभापती ललितभाई शहा, अ‍ॅड. श्रीकांत सूर्यवंशी, भगवान माकणे, माधव गंभिरे, विद्याधर कांदे-पाटील, संतोष दगडे-पाटील, संतोष देशमुख, विजय देशमुख, विजयकुमार धुमाळ, दशरथ सरवदे, संतोष कांडेकर, राम जेवरे, संजय पाटील खंडापूरकर, दादा करपे, अ‍ॅड. गणेश गोमचाळे, विजय देशमुख, गोविंद बोराडे, अमर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.