शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

जिल्ह्यातील १७०७ शेततळ्यांसाठी साडेपाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By admin | Published: March 11, 2016 12:55 AM

जालना : शासन मागेल त्याला शेततळे ही योजना राबवित आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १७०७ शेततळी शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

जालना : शासन मागेल त्याला शेततळे ही योजना राबवित आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १७०७ शेततळी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासाठी १० मार्चपर्यंत तब्बल ५५५५ अर्ज महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. एकूणच अत्यल्प शेततळ्यांसाठी अर्जांचा पाऊस पडत आहे.कृषी विभागाच्या वतीने २०१६ साठीचा लक्षांशातील आठ तालुके मिळून केवळ १७०७ शेततळी मंजूर आहेत. तालुक्याच्या वाट्याला साधारणपणे २०० शेततळी येण्याचा अंदाज आहे. २३ फेब्रुवारी आॅन लाईन नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. तेव्हापासून १० मार्चपर्यंत एकूण ५ हजार ५५५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.पैकी ४ हजार ८२७ जणांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असून ३ हजार ८३५ शेतकऱ्यांना पेमेंटही भरले आहे. राज्यात अर्ज भरण्यात जिल्हा चौथ्या स्थानावर आहे. काही वर्षांत घटत्या पर्जन्यमानामुळे शेती संकटात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेततळ्यावर जोर दिला आहे. शासनाने मागेल त्याला शेततळे जाहीर केले असले तरी फक्त सतराशे शेततळी मिळणार आहेत. शेतकऱ्यांना शेततळ्याची प्रतीक्षा असताना किरकोळ स्वरूपात शेततळे मिळणार आहेत. कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले, शेतकरी महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून शेततळ्यांसाठी अर्ज भरले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राप्त अर्जानुसार ५५५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. लाभार्थींना जास्तीत ५० हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. शेततळ्याचा आकार ३० बाय ३० मीटर आकाराचा असेल. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे पारदर्शकता येणार आहे. (प्रतिनिधी)