शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

दलालांची संख्या वाढल्याने खतांची कृत्रिम टंचाई : हरिभाऊ बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:47 IST

करमाड येथे भाजपाचे रास्तारोको आंदोलन

ठळक मुद्देपीक विम्याचे पैसे ही तातडीने शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्याची मागणीअतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करावे

करमाड : महाआघाडी सरकारच्या अनेक फसव्या आश्वासनामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. बांधावर खत योजना सुध्दा फसवी आहे. उलट यामुळे खत विक्री प्रक्रियेत दलालांच्या संख्येत वाढ होऊन खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येऊन शेतकर्‍यांकडुन जास्तीचे पैसे लुबाडण्यात येत असल्याचा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला. सोमवारी औरंगाबाद तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार बागडे बोलत होते. 

सकाळी 11 वाजता भाजपचे आंदोलन सुरु झाले. यावेळी आ. बागडे यांनी भारतीय जनता पक्ष सत्तेवर असतांना खतासाठी शेतकर्‍यांना कधीही रांगा लावायची वेळ आली नाही तर कधी विमा कंपन्यांना भांडायची वेळ आली नाही अशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर चौफेर टीका केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे तात्काळ करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सोबतच पीक विम्याचे पैसे ही तातडीने शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्याची मागणी आ. बागडे यांनी यावेळी केली. तहसीलदार कृष्णा कानगुले यांन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे, तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, दामुअण्णा नवपुते, अशोक साळुंके, सजनराव मते, भावराव मुळे, गणेशराव दहिहंडे, तुकाराम तारो, दत्ता उकर्डे, रामकिसन भोसले, सजन बागल, सरसाबाई वाघ, अनिल हेरडे, दिनेश शेळके यांच्यासह शेतकर्‍यांचा सहभाग होता. 

वाहतूक खोळंबली आंदोलनकर्त्यांनी 45 मिनीटे महामार्गावर ठाण मांडल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. यावेळी काही शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले डाळिंब व टमाटे आंदोलनस्थळी आणले होते. 

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे