शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

पाणी कमी होताच वाळूमाफियांकडून गोदापात्राची चाळण; दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 5:27 PM

पाणी कमी झाल्याने पैठणपासून तर हिरडपुरीपर्यंत नदीपात्रातील वाळू उघडी पडली आहे

पैठण : तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील पाणी कमी झाल्याने वाळूमाफियांनी आपला मोर्चा या नदीकडे वळविला असून, येथून दररोज शेकडो ब्रास वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. महसूल प्रशासन मात्र याबाबत कडक भूमिका घेत नसल्याने वाळूमाफियांचे धाडस वाढले आहे.

पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील अनेक ठिकाणचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पैठणपासून तर हिरडपुरीपर्यंत नदीपात्रातील वाळू उघडी पडली आहे. ही बाब वाळू माफियांच्या पथ्यावर पडली असून, ते या नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा दिवस-रात्र करीत आहेत. विशेष म्हणजे महसूल विभाग वाळू माफियांबाबत कडक भूमिका घेत नसल्याने त्यांचे धाडस वाढले आहे. विशेष म्हणजे अवैधरित्या उपसा केलेली ही वाळू खुल्या बाजारात अव्वाच्या सव्वा दराने विकली जात आहे. शासकीय बांधकाम आणि घरकुल बांधकामासाठी मात्र वाळू मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

या ठिकाणाहून सुरू आहे वाळू उपसागोदापात्रातून पैठण, पाटेगाव, नवगाव, तुळजापूर, आपेगाव, टाकळी, नायगाव, हिरडपुरीसह वीरभद्रा नदीपात्रातूनही सर्रासपणे ट्रॅक्टरच्या यारीच्या साह्याने वाळू उपसा करून ती रात्री छत्रपती संभाजीनगर ते पैठण, पैठण ते पाचोड, पैठण ते गेवराईसह मधल्या मार्गे बिनधास्त वाळू वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद