शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

वन्य प्राण्यांचा पिकांवर हल्ला

By admin | Published: September 23, 2014 11:30 PM

घाटनांद्रा : येथील गोरखनाथ व हरणबरडी शिवारातील शेतातील पिकांवर वन्य प्राण्यांनी हल्ला करून पिकांचे प्रचंड नुकसान केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

घाटनांद्रा : येथील गोरखनाथ व हरणबरडी शिवारातील शेतातील पिकांवर वन्य प्राण्यांनी हल्ला करून पिकांचे प्रचंड नुकसान केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.उशिरा का होईना या शिवारात बऱ्याप्रमाणात पाऊस झालेला असताना सोयाबीन, कपाशी ही पिके बहरात आली आहेत. निसर्गाने तारले असले, तरी वन्यप्राणी मारीत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भागातील डोंगराजवळ असलेल्या गोरखनाथ, हरणबरडी या शेतातील शेकडो एकर जमिनीतील पिकांवर रात्री निलगाय, हरिण, रानडुकरे व इतर वन्य प्राणी नुकसान करीत आहेत. ते पिकात घुसून उभी पिके आडवी करीत असल्याची तक्रार पोपट मोरे, रमजान शेख, अलीम तडवी, शेख जिलानी, जाकेर देशमुख यांनी केली. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी वनविभागाकडे केली आहे.कोरडवाहू पिकांनी माना टाकल्याबाजारसावंगी : परिसरातील कोरडवाहू जमीन क्षेत्रातील कापूस, मका, तूर, बाजरी, भुईमूग आदी पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या असून, मका पिकांची दाणे भरण्याची वेळ असताना पंधरवड्यापासून पावसाने उघडीप दिली. परिणामी पिकांवर परिणाम होत आहे. आधीच उशिराची लागवड, त्यातही प्रत्येक वेळेसे पावसाची उघडीप, विविध रोगांचा प्रादुर्भाव अशा संकटात शेतकरीवर्ग सापडला आहे. खरीप पिकाबरोबरच रबी पिकावरही पावसाच्या उघडीपीचा परिणाम होणार असल्याने पुढल्या पिकांच्या आशेवर पाणी सोडले जात आहे. दरेगाव, बाजार सावंगी परिसरात खरिपाबरोबर रबीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता पावसाची शेतकरी वाट पाहत आहेत.