शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सत्ता आहे तर 'संभाजीनगर' करून टाका; हिंदू-मुस्लीम दरी निर्माण करण्याची गरज नाही : विनायक मेटे

By सुमेध उघडे | Updated: January 9, 2021 19:24 IST

Aurangabad rename आगामी काळात शिवसंग्राम पक्ष मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम व ब्राह्मण आरक्षणाची लढाई लढणार

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण हे अनेक गोष्टींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत नाहीत. आता हे मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आले आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा शिवसेनेने हाती घेतलेला आहे. आता सत्ता आहे तर हे नामांतर करून टाकले पाहिजे. या मुद्द्यावर हिंदू-मुस्लिम दरी निर्माण करण्याची गरज नाही असा टोला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी शिवसेनेला लगावला. 

शनिवारी तापडिया नाट्यमंदिरात ते शिवसंग्रामच्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलत होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की, शिवसेनेने औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा हाती घेतलेला आहे. त्यांची आता सत्ता आहे तर नामांतर करून टाकले पाहिजे. या मुद्द्यावर हिंदू-मुस्लिम दरी निर्माण करण्याची गरज नाही. यापूर्वीच विद्यापीठ नामांतराच्या जखमा ताज्या आहेत याची आठवण त्यांनी करून दिली. मराठा आरक्षण प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, अशोकराव चव्हाण हे अनेक गोष्टींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत नाहीत. आता हे मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीस त्यांनी चव्हाण यांना बोलावलेही नव्हते. ते बाजूच्या खोलीत बसून राहिले आणि मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटे यांना सुनावले, अशा बातम्या ते पेरीत राहिले. 

आगामी काळात इतर समाजाच्या आरक्षणाची लढाईआगामी काळात शिवसंग्राम पक्ष मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम व ब्राह्मण आरक्षणाची लढाई तेवढ्याच ताकदीने लढणार आहे. येत्या मार्चमध्ये विधानसभा अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा मेटे यांनी केली.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेAurangabadऔरंगाबादAurangabad renameऔरंगाबादचे-नामांतर