शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

पावसाळ्यातील हानी टाळा; जीर्ण, कीड लागलेले झाड असेल तर मनपाला कळवा

By मुजीब देवणीकर | Published: May 30, 2024 7:52 PM

मागील महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहरात ८५ पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली.

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडतात. काही नाजूक झाडांच्या फांद्या वादळी वाऱ्याने पडतात. त्यामुळे जीवित किंवा वित्तीय हानी होण्याची शक्यता असते. हे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील, परिसरातील जीर्ण, वाळलेले, कीड लागलेले झाड निदर्शनास आल्यास त्वरित महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान येथे लेखी आणि फोटोसह कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहरात ८५ पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी झाडे वाहनांवर कोसळली. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. झाड कोसळल्यानंतर ते पूर्णपणे कापून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अग्निशमन विभागाला मोठी कसरत करावी लागते. अनेकदा झाडाच्या फांद्या विजेच्या तारांवर कोसळतात, त्यामुळे संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा खंडित होतो.

नागरिकांना आपल्या आसपासच्या परिसरात अशा पद्धतीचे धोकादायक झाड कुठे निदर्शनास आले तर त्यांनी अर्ज, रंगीत फोटोसह मनपाच्या उद्यान विभागाला कळवावे, असे आवाहन प्रशासकांनी केले. एखादे धोकादायक झाड तोडणे आवश्यक असेल तर वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी दिली जाईल. या शिवाय मनपाच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांची झोननिहाय नियुक्ती या कामासाठी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका