शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

बळसोंडचा पाणीप्रश्न बनला गंभीर

By admin | Published: February 17, 2016 10:50 PM

हिंगोली : शहरानजीकच्या बळसोंड भागातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. या भागात खाजगी टँकर विकत घेवून नागरिकांना पाणी पिण्याची वेळ आली आहे.

हिंगोली : शहरानजीकच्या बळसोंड भागातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. या भागात खाजगी टँकर विकत घेवून नागरिकांना पाणी पिण्याची वेळ आली आहे. प्रशासनाकडे उपाययोजनांचे प्रस्ताव पाठवूनही अद्याप दखल घेतली गेली नाही.हिंगोलीला लागूनच असलेल्या जवळपास दहा हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावात यापूर्वी जलस्वराज्य प्रकल्पात योजना मंजूर झाली होती. परंतु तिचे तेव्हाच तीनतेरा वाजले आहेत. त्यात अपहाराचे गुन्हेही दाखल झाले. त्यानंतर नवीन योजनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता नव्यानेच जीवन प्राधिकरणने सर्वेक्षण करून ९ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले. ते मंजुरीसाठी मंत्रालयात गेले आहे. त्याचे कोडे सुटेल तेव्हा सुटेल मात्र तूर्त या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनेकांना खाजगी टँकरचे पाणी घेतल्याशिवाय तरणोपाय उरला नाही. यात मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अनेकांचे गृहबजेट यात कोलमडले आहे. शिवाय टँकरही वेळेवर मिळत नसल्याने चाकरमान्यांची कामे खोळंबून पडत आहेत. हा प्रकार नित्याचा झाला. (जिल्हा प्रतिनिधी)