शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

चैत्रात वैशाख वणवा! मराठवाड्यात उष्णतेची लाट, छत्रपती संभाजीनगरचा पारा ४२ डिग्री पार

By विकास राऊत | Updated: April 19, 2024 11:29 IST

काळजी घ्या, २४ एप्रिलपर्यंत तापमान वाढीचा इशारा देण्यात आला आहे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात तापमानात वाढ झाल्यामुळे चैत्रात वैशाखासारख्या उन्हाचा चटका जाणवला. उष्णतेची लाट आल्यामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा चढला. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस होते. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदविले गेले. त्याखालोखाल बीड ४१.६, जालना ४१, नांदेड ४१, लातूर ४१, धाराशिवमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

२४ एप्रिलपर्यंत तापमान वाढीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मागील तीन दिवसांपासून मराठवाड्यात तापमान वाढू लागले आहे. सूर्य अक्षरश: आग ओकत असून उष्ण वातावरणामुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य होते. ९ ते १६ एप्रिलदरम्यान मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मागील सात दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा जिरायती, बागायती, फळबागांना बसला. सुमारे ४८१ गावांतील ९ हजार १२७ शेतकऱ्यांच्या ५,२५६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १० जणांचा वीज पडून मृत्यू तर १० जण जखमी झाले. त्यानंतर आता उष्णता वाढली आहे. १२०० टँकरने मराठवाड्यात पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे यंदा मान्सूनपूर्व पाऊस चांगला असेल, असे भाकीत हवामानतज्ज्ञ करीत आहेत.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय तापमान(कमाल तापमान)छत्रपती संभाजीनगर : ४२.२बीड :                         ४१.६जालना :             ४१परभणी :             ४०.५हिंगोली :             ४०नांदेड :                        ४१लातूर :                         ४१धाराशिव : ४१

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा