शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चैतन्य अपहरण : मोबाइल, सीमकार्ड, पिस्तूल पुरवणारे दोघे उत्तर प्रदेश, बिहारमधून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:50 IST

नेपाळ सीमेवर गुन्हे शाखेच्या पथकाची पाच दिवस रेकी

छत्रपती संभाजीनगर : एन-४ मधून चैतन्य तुपे या चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणात गुन्हे शाखेने रामप्रवेश रघुनाथ मद्देशिया (रा. पिपरा जटामपूर, कुशीनगर, उत्तर प्रदेश) व राजीव ऊर्फ ढोना रंजन कुमार (वय २७, रा. जगदीशपूर, भोजपूर) यांना अटक करून सोमवारी शहरात आणले. पाच दिवसांपासून गुन्हे शाखेची दोन पथके दोन्ही राज्यांत रेकी करून दबा धरून बसली होती.

४ फेब्रुवारी रोजी रात्री एन-४ मधून चैतन्यच्या अपहरणाने शहर हादरले होते. अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि चैतन्यला पळवून नेण्याचा कट फसला. यामुळे अवघ्या १६ तासांच्या आत अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागले व चैतन्यची सुखरूप सुटका झाली. यात अपहरणाचा मुख्य सूत्रधार हर्षल शेवत्रे याला सीमकार्ड, माेबाइलसाठी रामप्रवेशने मदत केली होती, तर राजीवने साजन ऊर्फ विवेक विभूती याच्या माध्यमातून पिस्तूल पुरवले हाेते. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बाेडखे उत्तर प्रदेशमध्ये, तर विशाल सोळुंके बिहारमध्ये पाच दिवसांपासून दोघांच्या शोधात हाेते.

सीम, मोबाइलची मदत, चार लाखांची कबुलीपुण्याला सोबत मजुरीचे काम करताना हर्षलने रामप्रवेशला अपहरणाचा विचार सांगितला होता. त्यासाठी रामप्रवेशने त्याला उत्तर प्रदेशचे सीम व एक जुना मोबाइल पुरवला. यासाठी हर्षलने अपहरणानंतर दोन कोटी पैकी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र, अपहरणाचा कट फसल्याची कुणकुण रामप्रवेशला कळताच तो पुण्यातून पळून गावाला गेला होता.

दिवसा बिहारमध्ये, मध्यरात्री घरीरामप्रवेशचे गाव उत्तर प्रदेश-नेपाळ सीमेवर आहे. तेथून बिहारदेखील जवळ आहे. आपल्या अटकेसाठी पोलिस कधीही येतील, या भीतीने रामप्रवेश दिवसभर बिहारमध्ये रोजंदारीवर जाऊन मध्यरात्री घरी परत यायचा. उपनिरीक्षक विशाल बोडखे यांच्या पथकाने चार दिवस पाळत ठेवून त्याला शनिवारी अटक केली, तर राजीवला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतले.

दहा आरोपींना अटकहर्षल शेवत्रे (वय २१), जीवन शेवत्रे (२६), प्रणव शेवत्रे (१९), कृष्णा पठाडे (२०) हर्षल चव्हाण (२०, चौघेही रा. ब्रह्मपुरी), शिवराज गायकवाड (२०), विवेक ऊर्फ साजन भूषण (२४, रा. बिहार), संकेत शेवत्रे (१९).

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण