शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:55 IST

जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर: राज्यात अनेक प्रश्न आहेत. निवडणुकीचा निकाल घोषित होऊन आठ दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले  नाही. यामुळे तातडीने सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षात नेतृत्व कोणी करावे ,यावर संभ्रम असल्यानेच सत्ता स्थापन होण्यास विलंब होत असल्याचा दावा विधान परिषदेचे विरेाधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

आ. दानवे म्हणाले की, निवडणुकीत जय-परायजय ही प्रक्रिया आहे. पण जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसनेही याविषयी  स्पष्ट भूमिका  घेतली  आहे. उपोषण करीत असलेले  बाबा आढाव हे एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची दखल शासनाने घ्यावी, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.  ते म्हणाले की, लाडक्या बहिणींना २१०० रूपये  देण्याची घोषणा महायुतीने केली होती. पण आम्ही तर म्हणतो की, लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळायला हवे. असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी आपण  वैयक्तिक भाष्य केलेले नाही. तर शिवसेनेची भूमिका म्हणून बोललो असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.   

दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा निर्णय तेच घेऊ शकातातमनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, याविषयी चर्चा सुरू आहे, हा निर्णय होईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना आमदार दानवे म्हणाले की, हे दोन्ही ठाकरे बंधूच एकत्र येण्याचा निर्णय घेऊ शकतात. आम्ही त्यांच्या भूमिकेत का पडावे असेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ambadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा