शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उद्योगनगरीत रस्त्यावर कचऱ्याचे ढिग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:20 IST

वाळूज औद्योगिक क्षेत्रात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने उद्योगनगरीतील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिग साचले आहेत.

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने उद्योगनगरीतील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. कचरा अनेक दिवस तसाच जागेवर पडून रहात असल्याने उद्योजक व कामगारांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

येथील ई, एफ, जी व के सेक्टर मधील मुख्य रस्त्यावर काही व्यवसायिकांसह नागरिक कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत आहे. प्लॅस्टिक कचरा तर संपूर्ण रस्त्यावर पसरला आहे. एमआयडीसीकडून हा कचरा वेळेत उचलला जात नाही. कचरा सडल्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा फैलाव वाढला आहे.

उग्र वासामुळे मळमळ, डोकेदुखी तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कामगारांना काम करणे अवघड झाले आहे. तसेच कचºयाला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. एमआयडीसी प्रशासनाने याकडे लक्ष देवून उघड्यावर कचरा फेकरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीWaluj MIDCवाळूज एमआयडीसी