शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

जिल्ह्यात वर्षभरात होणार ८० शेततळे

By admin | Published: September 09, 2015 12:09 AM

जालना : जिल्ह्यात पाऊस पाठ फिरवित असला तरी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २०१५-१६ अंतर्गत ८० शेततळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

जालना : जिल्ह्यात पाऊस पाठ फिरवित असला तरी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून २०१५-१६ अंतर्गत ८० शेततळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शेततळ्याच्या माध्यमातून जलसाठा वाढावा यातून शेतकऱ्यांची उन्नती व्हावी या हेतूने कृषी विभागाकडून शेततळे उभारण्यात येत आहेत. राष्ट्रीय कृषी योजनेतंर्गत जिल्ह्यासाठी शेततळ्यांचा लक्षांक प्राप्त झाला आहे.विशेषत: फलोत्पादक शेतकऱ्यांना यात झुकते माप देण्यात आले आहे. यंदा प्रत्येक तालुक्यात ५ या प्रमाणे आठ तालुक्यात ४० तर फळाबागांचे क्षेत्र पाहून अतिरिक्त ४० शेततळे होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.या प्रामुख्याने ४४ बाय ४४, ४० बाय ४४, १४ बाय १४, २० बाय २० या आकारांचे हे तळे असणार आहे. १९ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)