शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

तोल जाणे, तळपायाला मुंग्या येणे दुर्लक्षित करू नका; ‘व्हिटामिन बी १२’ची तपासणी केली का?

By संतोष हिरेमठ | Published: May 30, 2024 7:17 PM

लाल रक्तपेशींची निर्मिती करणे, मज्जासंस्था निरोगी बनविणे, यासाठी ‘व्हिटॅमिन बी १२’ महत्त्वपूर्ण ठरते.

छत्रपती संभाजीनगर : ‘व्हिटॅमिन बी १२’ ची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, जर वारंवार थकवा येत असेल, अशक्तपणा वाटत असेल, चालताना तोल जात असेल तर वेळीच सावध झाले पाहिजे. ‘व्हिटॅमिन बी १२’ तपासणी केली पाहिजे. त्याची कमतरता असेल तर ती दूर करण्यासाठी औषधोपचारासह आहाराकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

‘व्हिटामिन बी १२’ आवश्यक का?लाल रक्तपेशींची निर्मिती करणे, मज्जासंस्था निरोगी बनविणे, यासाठी ‘व्हिटॅमिन बी १२’ महत्त्वपूर्ण ठरते. अशक्तपणा, थकवा, आळस, पायाला मुंग्या येणे असा त्रास होत असेल तर तो या जीवनसत्त्वाअभावी असण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

‘व्हिटामिन बी १२’ तपासणी कधी करावी?अशक्तपणा, तोल जाणे, कंबरदुखी, तळपायाला मुंग्या येणे, धडधड वाढणे, चक्कर येणे असा त्रास होत असेल तर ‘व्हिटॅमिन बी १२’ ची तपासणी करणे महत्त्वाचे ठरते.

काय काळजी घ्याल?‘व्हिटॅमिन बी १२’ मिळण्यासाठी आहार महत्त्वाचा ठरतो. ‘बी १२’ हे प्रामुख्याने मांसहारातून, तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थातून मिळते. त्याबरोबरच सोयाबीन, ब्रोकलीतूनही ते मिळते. त्यामुळे या पदार्थांचा समावेश आहारात करावा.

लक्षणांकडे दुर्लक्ष नको‘व्हिटॅमिन बी १२’ महत्त्वाचे आहे. हे प्रामुख्याने मांसाहारातून मिळते. शाकाहारी व्यक्तींना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतून ते मिळते. ‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेमुळे मुंग्या येणे, अशक्तपणा असा त्रास होताे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. दर ६ महिन्याला तपासणी करून घ्यावी.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह व हार्मोन्सतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद