शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

ईडीच्या कारवाया म्हणजे राजकीय टोळीयुद्धच, हिम्मत असेल तर पीकविमा कंपन्यांवर कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 17:56 IST

ईडीच्या कारवाया काही भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी होत नसून त्या विरोधकांना धडा शिकविण्यासाठी केल्या जात आहेत

औरंगाबाद : केंद्र सरकार ज्या पद्धतीने ईडीच्या कारवाया करीत आहे, आणि राज्य सरकारकडूनही त्यांना जसं उत्तर दिले जाते,त्यावरून तर हे राजकीय टोळी युद्धच असल्याचे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

शेट्टी पुढे बोलताना म्हणाले, ईडी कारवायांवरून सत्ताधारी आणि भाजप यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. ईडीच्या कारवाया काही भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी होत नसून त्या विरोधकांना धडा शिकविण्यासाठी केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की,यांना जर खरंच भ्रष्टाचारविरोधात कारवाई करायची असेल तर, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कारवाई का करीत नाही,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

४ एप्रिल रोजी महाविकास आघाडीवर निर्णयराज्यातील आघाडी सरकारला आपण पाठिंबा दिला आहे. सरकारच्या अडीच वर्षाच्या कामगिरीची मीमांसा करण्यासाठी संघटनेची बैठक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भोयर यांनी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAurangabadऔरंगाबादMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय