शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

इलेक्ट्रिक वाहने वाढली; पण दुरुस्तीसाठी मेकॅनिकची शोधाशोध करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:08 IST

मेकॅनिक मिळत नाही म्हणून थेट शोरूमच गाठावे लागते.

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांत ई-वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातही ई-दुचाकींची संख्या वेगाने वाढत असून, ही संख्या १६ हजारांवर गेली आहे. मात्र, अनेक कारणांनी ई-दुचाकी बंद पडली तर मेकॅनिकची शोधाशोध करण्याची वेळ ई-वाहनधारकांवर ओढवते.

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या किती?चारचाकी : ८७१दुचाकी : १६,१६४ऑटो : ४२३बस : ७

महावितरणचे २ चार्जिंग स्टेशनशहरात महावितरणचे सूतगिरणी चौक येथे एक आणि चिकलठाणा एमआयडीसी येथे एक चार्जिंग स्टेशन आहे. त्याबरोबरच काही ठिकाणी खासगी चार्जिंग स्टेशनही साकारण्यात आली आहेत.

दुचाकीचे पार्ट्स मिळेनातई-दुचाकीचे पार्ट्स बाहेर सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी शोरूमलाच जावे लागते. अत्यावश्यकप्रसंगी ‘जुगाड’ करून ई-दुचाकीची दुरुस्ती करावी लागत असल्याचे एका मेकॅनिकने सांगितले.

मेकॅनिकचीही अडचणशहरात आजघडीला नोंदणीकृत दुचाकी मेकॅनिकची संख्या अडीच हजार आहे. मात्र, ई-दुचाकींची दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकची अडचण आहे. मेकॅनिक मिळत नाही म्हणून थेट शोरूमच गाठावे लागते.

कंपन्यांची मक्तेदारी दिसतेई-वाहनांची दुरुस्ती करण्याच्या बाबतीत कंपन्यांची मक्तेदारी पहायला मिळते. कारण अनेक स्पेअर पार्ट बाहेर मिळत नाहीत, त्यासाठी शोरूमलाच जावे लागते. ई-वाहनांची दुरुस्ती करणारे मेकॅनिकही सध्या फारसे नाहीत.- सय्यद चाँद, अध्यक्ष, टुव्हिलर मेकॅनिक असोसिएशन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर