शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

विजेच्या धक्क्याने उद्योजकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 13:27 IST

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत इमारतीच्या गॅलरीत असताना विजेचा धक्का बसून उद्योजकाचा मृत्यू  झाल्याची  दुर्घटना  रविवारी सकाळी घडली. सुधाकर विक्रम भिसे (४५ वर्षे, साईनगर, बजाज नगर) असे मृत्यू झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत इमारतीच्या गॅलरीत असताना विजेचा धक्का बसून उद्योजकाचा मृत्यू  झाल्याची  दुर्घटना  रविवारी सकाळी घडली. सुधाकर विक्रम भिसे (४५ वर्षे, साईनगर, बजाज नगर) असे मृत्यू झालेल्या उद्योजकाचे नाव आहे.

कमळापूर गट नं. २२, प्लॉट नं. १ मध्ये साक्षी इंडस्ट्रीज येथे सकाळी नेहमीप्रमाणे ते कारखान्यात गेले होते. गॅलरीत काही अंतरावरून वीज प्रवाह  असलेली तार गेलेली आहे. गॅलरीत असताना वीज प्रवाह असलेल्या तारेला त्यांचा स्पर्श झाला आणि विजेच्या धक्क्याने ते खाली कोसळले.  ही बाब  सकाळी ११: ४० वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर भिसे यांना शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले.  डॉक्टरांनी  १२: १० वा. तपासून त्यांना मृत घोषित केले. 

कारखान्यातील गॅलरीत उद्योजक भिसे नेमके काय करत होते, त्यांना विजेचा धक्का कसा लागला,  याविषयी एमआयडीसी वाळूज  पोलीस  शोध घेत  आहेत. विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीजWaluj MIDCवाळूज एमआयडीसी