शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जिल्ह्यात ‘कृषी संजीवनी’चा उडाला बोजवारा

By admin | Published: November 16, 2014 11:09 PM

राजेश खराडे, बीड शेतकऱ्यांच्या हिताची व महावितरणच्या वसुलीत वाढ होण्याच्या दृष्टीेने राज्य शासना अंतर्गत राबविण्यात आली होती. कृषी संजीवनी योजेनेला जिल्ह्यातून केवळ ११ टक्केच शेतकऱ्यांनी

राजेश खराडे, बीडशेतकऱ्यांच्या हिताची व महावितरणच्या वसुलीत वाढ होण्याच्या दृष्टीेने राज्य शासना अंतर्गत राबविण्यात आली होती. कृषी संजीवनी योजेनेला जिल्ह्यातून केवळ ११ टक्केच शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याने या योजनेचा पुरता बोजवारा उडला आहे. आॅगस्ट ते आक्टोबर महिन्यादरम्यान राबविण्यात आली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी पन्नास टक्के बीलाचा भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के बील माफ व विलंब आकार माफ करीत रक्कमेवरील व्याजही संपूर्ण माफ करण्यात येत होते. या हितकारी योजनेकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे वीजबील भरणा करण्याची मानसिकताच नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून कृषी संजीवनी योजनेअंतर्गत वीज बील वसुलीचे सुमारे १६३ कोटींचे उद्दीष्ट होते मात्र प्रत्यक्षात फक्त महावितरणाकडे योजनेअंती केवळ १२ कोटी ७७ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कृषी संजीवनी योजना सपशेल फोल ठरली असल्याचे दिसत आहे. अंबाजोगाईकरांनी घेतला लाभजिल्हयात केवळ अंबाजोगाई तालुक्यानेच योजनेचा लाभ घेतला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील एकूण १८६४८ लाभार्थ्यापैकी अंबाजोगाई तालुक्यातून ५२९३ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर योजनेअंतर्गत वसुली ही २ कोटी ९० लाख ऐवढी असल्याने सर्वात जास्त वसुली ही याच तालुक्यातून झाली आहे. तर सर्वात कमी ५२१ लाभार्थी हे शिरूर कासार तालुक्यातील असल्याचे सूत्रांनी सांगितले.जनजागृती करूनही ‘जैसे थे’ च परिस्थिती जिल्ह्यातील अधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा याकरिता महावितरण कंपनीकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये ध्वनीक्षेपनाद्वारे प्रत्येक तालुक्याच्या ठिाकाणी जनजागृती करण्यात आली होती. योजनेची माहिती होण्यासाठी ग्राहकांना वीज बीलासोबत योजनेची माहितीपुस्तिका देण्यात आली होती. मात्र जनजागृतीचा फारसा परिणाम शेतीपंप धारकांवर झाला नसल्याचे दिसून आले.