शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

औरंगाबाद शहरात समलिंगी मित्रमंडळाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:34 IST

शहरात समलिंगी मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून, या उपक्र माचे पालकत्व लोकनीती मंचने स्वीकारले आहे, अशी माहिती मंचचे श्रीकांत उमरीकर यांनी कळविली.

औरंगाबाद : शहरात समलिंगी मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून, या उपक्र माचे पालकत्व लोकनीती मंचने स्वीकारले आहे, अशी माहिती मंचचे श्रीकांत उमरीकर यांनी कळविली.समलिंगी संबंधांबाबत कलम ३७७ मधील फौजदारी गुन्ह्याचे कलम काढण्याचा ऐतिहासिक निर्णय संसदेने घेतला. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे, तसेच देशातील पहिला समलिंगी गौरव मोर्चा कोलकत्यात निघाला, त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन बाबींचे औचित्य साधून शहरातील २५ समलिंगी एकत्र आले आहेत. त्यांनी औरंगाबाद समलिंगी मित्रमंडळ (एल.जी.बी.टी.फे्रंडस् क्लब, औरंगाबाद) ची स्थापना केली आहे. समलिंगींच्या समस्या जाणून घेणे, त्यांना मानसिक आधार देणे, त्यांना समाजात मिसळण्यासाठी सहकार्य करण्याच्या उद्देशाने हे मंडळ स्थापन करण्यात आले आहे. शहरात ५०० च्या आसपास समलिंगींचा आकडा असल्याचे कळविण्यात आले आहे. समलिंगींनी या मंडळात सहभागी होण्यासाठी फेसबुक, ई-मेल आयडी देण्यात आला आहे. समलिंगींना समाजात प्रकट होणे अवघड जाते. यासाठी समलिंगींनी उमरीकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGay Marriageसमलिंगी विवाह