शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सिकंदरपूरच्या फुलांचा सुगंध काश्मीरात

By admin | Published: February 14, 2016 12:01 AM

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर तालुक्यातील सिकंदरपूरच्या एका महिला शेतकऱ्याने पॉलीहाऊस उभारून एक एकर गुलाब शेती केली आहे. व्हॅलेण्टाईन डेच्या निमित्ताने गुलाबाच्या फुलांना अचानकपणे मागणी वाढली.

बाळासाहेब जाधव , लातूरलातूर तालुक्यातील सिकंदरपूरच्या एका महिला शेतकऱ्याने पॉलीहाऊस उभारून एक एकर गुलाब शेती केली आहे. व्हॅलेण्टाईन डेच्या निमित्ताने गुलाबाच्या फुलांना अचानकपणे मागणी वाढली. परिणामी, सिकंदरपूरच्या फुलांचा सुगंध दिल्ली, जम्मू काश्मीरच्या बाजारातही दरवळला आहे. येथून दररोज दोन हजार गुलाब पुष्प बाजारात विक्रीसाठी जात आहेत.१२ वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सिंधुताई उगिले यांनी एक एकर शेतीवर गुलाबांची लागवड केली. याकामी त्यांचे पती दिलीप उगिले यांचीही त्यांना खंबीर साथ आहे. त्यामुळेच पॉलीहाऊसची ही शेती अत्यंत बहरात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येथील फुले दिल्ली, जबलपूर, जम्मू काश्मीरच्या बाजारात विक्रीसाठी जात आहेत. २०१३ साली पॉलीहाऊस उभे करून २०१४ मध्ये गुलाबाची लागवड करण्यात आली. वर्षभरानंतर शेती चांगलीच बहरात आली. दररोज दीड ते दोन हजार फुलांचा सुगंध दरवळू लागला. हा सुगंध केवळ लातूरपर्यंत मर्यादित न राहता जम्मू काश्मीरपर्यंत गेल्याने या महिला शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.