शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

ए भाय, जरा देखके चलो; बीड बायपासवर सुरक्षेसाठीच्या जाळ्याच धोकादायक बनल्या

By साहेबराव हिवराळे | Updated: December 19, 2024 17:00 IST

बीड बायपासवर प्रवास सुकर होण्यापेक्षा भीतीचे सावटच जादा

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवर प्रवास करताय? तर ‘ए भाय, जरा देखके चलो’, हे गीत या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना आठवल्याशिवाय राहत नाही. या भागातील रहिवाशांना रात्री-अपरात्री घर गाठताना अतिदक्षता ठेवत वाहन चालवावे लागते, अशी परिस्थिती आहे.

बीड बायपास एके काळी मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जायचा. नागरिकांच्या आंदोलनामुळे अखेर शासनाने या रस्त्याची रुंदी वाढवून पुलासह सिमेंटीकरणाचे काम हाती घेतले. आता या रस्त्यावरील वाहतूक दुपटीने वाढलेली आहे. जड वाहनांचा प्रवासही नियमानुसार सुरू असला तरी स्थानिक नागरिकांना घर गाठणे जिकिरीचे वाटते. देवळाई, संग्रामनगर, एमआयटी या तिन्ही पुलांखालून प्रवास करताना कोण समोरून येतोय आणि कोणाला कुठे जायचेय, हेच उमजत नाही.

रस्ता रुंद झाला; तुटलेल्या जाळ्यांचे काय? बायपासवरील तुटलेल्या लोखंडी ग्रील आपल्या सोयीनुसार व्यावसायिकांनी तोडल्या की वाहनाने तुटल्या, हा अभ्यासाचा विषय आहे. सा. बां. विभाग याबाबत काहीच बोलत नाही. तुटक्या जाळ्या सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी.- प्रा. भारती भांडेकर, रहिवासी

जनतेच्या जिवाशी खेळू नकारस्ता मोठा झाला असला तरी बहुतांश ठिकाणी तो अपूर्ण आहे. जनतेच्या जिवाशी खेळू नका; अन्यथा नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलनाच्या तयारीत आहेत.- अशोक तिनगोटे, माजी ग्रा. पं. सदस्य

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरroad safetyरस्ते सुरक्षा