शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

कॉपी कशी करता ? परीक्षेच्या दिवशी केंद्राजवळ झेरॉक्सही राहणार बंद !

By विजय सरवदे | Updated: February 20, 2023 17:15 IST

यंत्रणा अलर्ट मोडवर : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची २ मार्चपासून

- विजय सरवदेऔरंगाबाद : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२वी) २१ फेब्रुवारीपासून, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १०वी) २ मार्चपासून सुरू होत आहे. या कालावधीत परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी संबंधित सर्वच यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

विभागीय बोर्ड, माध्यमिक शिक्षण विभाग, महसूल विभाग, जि.प., पोलिस आदी सर्व यंत्रणा कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, यंदापासून ‘सुरक्षा खोली’ (कस्टडी रूम) ते परीक्षा केंद्रावर आणि विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका जाण्यापर्यंत संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी १२७ केंद्रांवर ६० हजार ४२५ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे, तर दहावीच्या परीक्षेसाठी २२७ केंद्रांवर ६४ हजार ९१९ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

- बारावीच्या परीक्षा २१पासून, दहावीची २ मार्चपासूनमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा २१फेब्रुवारी ते २१ मार्च, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.

- कोणत्या तालुक्यात किती केंद्र?तालुका             दहावी            बारावीऔरंगाबाद (ग्रामीण)- १६- २० औरंगाबाद (शहर)- ७४- ३३ फुलंब्री- १२- १० सिल्लोड- २६- १६ सोयगाव- ०६- ०९ कन्नड- १९- १९ खुलताबाद- १०- १२ गंगापूर- २७- १२ वैजापूर- १७- ११ पैठण- २०- १५

- कॉपीबहाद्दरांची गय नाही

● दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी यंदा अतिशय कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत.● परीक्षा केंद्रात प्रवेशावेळी शंभर टक्के विद्यार्थ्यांची झडती घेण्यात येणार आहे.● परीक्षा केंद्रावर बैठे पथके परीक्षा सुरू होण्याआधी एक तास ते परीक्षेनंतर एक तास (उत्तर पत्रिका ताब्यात घेईपर्यंत) उपस्थित राहतील.● केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादssc examदहावी