शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

सातारा-देवळाई परिसरात टॅंकरच्या फेऱ्यांसोबत दरही वाढले

By साहेबराव हिवराळे | Published: May 09, 2024 5:43 PM

या परिसरात २००० लिटरसाठी अधिक मागणी आहे. यासाठी ३५० रुपये आणि अंतर दूर असेल तर ४०० रुपये सर्रास घेतले जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर : सातारा देवळाई परिसरात सध्या पाण्याची टंचाई अधिक जाणवू लागली आहे. परिसरात टॅंक़रची संख्या वाढली असून त्याचे दरही वाढले आहेत. २००० लिटरच्या टॅंक़रपासून तब्बल २० हजार लिटरच्या जम्बो टॅंक़रची मागणीही वाढली आहे. या भागातील बहुतांश भागात टॅंकरच्या फेऱ्या ॲडव्हान्स बुकिंग वाढले आहेत.

या परिसरात २००० लिटरसाठी अधिक मागणी आहे. यासाठी ३५० रुपये आणि अंतर दूर असेल तर ४०० रुपये सर्रास घेतले जात आहेत. खासगी टँकरवाल्यांचे २००० लिटर ३५० ते ४०० रुपये, ५००० लिटर टँकर ६०० रुपये अंतर पाहून पैसे वाढवले जात आहेत. १० हजार लिटर १२०० आणि २२ हजार लिटर पाणी चक्क २५०० रुपयांना विकले जाते. उन्हाचा उकाडा वाढल्याने जनतेला पाण्याची सोय मनपाने अजून पूर्ण केलेली नाही काम सुरू आहे; परंतु सध्या तरी जनतेला पाण्यासाठी हाल सहन करावा लागत आहे.

शहरातही टँकरच्या फेऱ्यापिण्यासाठी जारचे पाणी उपयोगात आणले जाते. एका कुटुंबात दररोज एक ते दोन जार आवश्यकतेनुसार घेतले जातात; परंतु वापरासाठी तर टँकरचेच पाणी विकत घेतले जात आहे. हा अधिकचा भुर्दंड शहरवासीयांनाही सहन करावा लागत आहे.- आरबाज पटेल

विहिरीत टँकरची संख्या वाढवासातारा-देवळाई विहिरीत महापालिका टँकरने पाणीपुरवठा करते; परंतु सध्या नागरिकांना पाणी मिळण्यासाठी खूप उशीर होतो. त्यामुळे खासगी टँकर किंवा जारचे पाणी विकत घ्यावे लागते. महापालिकेने टँकरची संख्या वाढविण्याची गरज आहे.- अनिल जाधव

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी