शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

गैरहजर उमेदवारांना आज शेवटची संधी

By admin | Published: June 06, 2014 11:25 PM

हिंगोली : राज्य राखीव पोलिस गट क्र. १२ च्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या १०३ रिक्त जागांसाठी ३ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हिंगोली : राज्य राखीव पोलिस गट क्र. १२ च्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या १०३ रिक्त जागांसाठी ३ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत काही कारणास्तव गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना शेवटची संधी म्हणून ७ जून रोजी भरतीसाठी हजर राहता येणार आहे.ज्या उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. परंतु ते उमेदवार ३ ते ६ जूनपर्यंत कागदपत्र पडताळणी व शारीरिक मोजमापासाठी गैरहजर राहिलेले आहेत. अशा उमेदवारांना शेवटची संधी म्हणून ७ जून रोजी सकाळी ६ वाजता राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ हिंगोली येथे पोलिस भरती मैदानावर हजर राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणीत जे उमेदवार पात्र आहेत. त्यांची ८ ते ११ जून दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी त्यांना ठरवून दिलेल्या दिवशी मैदानी चाचणीस वेळेवर सकाळी ६ वाजता राज्य राखीव पोलिस बल गटाच्या मैदानावर उपस्थित रहावे, असे आवाहन पोलिस भरतीप्रमुख एस. बी. घुगे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)