शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

Lok Sabha Election 2019 : परभणी सात, तर हिंगोलीत आठ उमेदवारी अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 6:27 PM

२९ मार्च उमेदवारी परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे़ 

औरंगाबाद : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचे अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरविण्यात आले आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघात ६ उमेदवारांचे ७, लातूर आणि उस्मानाबादमध्ये तीन उमेदवारांचे ५, तर हिंगोलीत ८ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. २९ मार्च उमेदवारी परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे़ 

परभणीत एकाची माघार परभणी लोकसभा मतदारसंघात २७ जणांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत ६ उमेदवारांचे ७ अर्ज नामंजूर करण्यात आले. उर्वरित २१ उमेदवारांपैकी एका उमेदवाराने पहिल्याच दिवशी अर्ज परत घेतला होता़ त्यामुळे आता २० उमेदवार रिंगणात आहेत़ 

लातुरात तिघांचे ५ अर्ज अवैधलातूर लोकसभा राखीव मतदारसंघात २७ अर्जांपैकी ५ अर्ज विविध प्रकारच्या त्रुटींमुळे बाद ठरविण्यात आले. १२ जणांचे २२ अर्ज वैध ठरले आहेत.  भाजपकडून संजय दोरवे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. वंचित आघाडीच्या विकास कांबळे यांचाही अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आला

हिंगोलीत ८ उमेदवार बाहेरहिंगोली लोकसभा मतदार संघात ३४ जणांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले, तर ८ जणांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले आहे. 

उस्मानाबादेत पाच अर्ज अवैधउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ३८ अर्जांपैकी मनोहर पाटील, लिंबाजी राठोड, विष्णु देडे या अपक्ष उमेदवारांचे ५ अर्ज अवैध ठरले आहेत़ 

बीडमध्ये  ५३ उमेदवार रिंगणात बीड लोकसभा मतदार संघात छाननी प्रक्रियेनंतर ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांचे ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांची छाननी बुधवारी झाली. यात ८ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९MarathwadaमराठवाडाVotingमतदान