शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
3
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
4
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
5
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
7
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
8
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
9
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
10
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
11
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
12
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
13
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
14
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
15
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
16
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
17
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
18
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
19
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
20
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे अनेक अलर्ट; हवामानाचा अंदाज किती खरा, किती खोटा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 8:18 PM

२५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’चा अंदाज हवामान खात्याने दिला हाेता. परंतु त्या दिवशी पाऊस झाला नाही.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात हवामान खात्याने जूनपासून ४५ वेळा अलर्ट दिले. प्रत्यक्षात त्या दिवशी किंवा त्या काळात फारसा पाऊस झाला नाही. हवामान खात्याचा अंदाज फिप्टी-फिप्टी ठरला. पावसाळा सुरू होऊन आजवर ८६ दिवस झाले आहेत. २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’चा अंदाज हवामान खात्याने दिला हाेता. परंतु त्या दिवशी पाऊस झाला नाही.

अंदाजाच्या तुलनेत किती बरसला?जून २०२४ : १३ वेळेस पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले१ जून प्रत्यक्षात.....०० मिमी पाऊस७ जून प्रत्यक्षात ....३.८ मिमी पाऊस१५ जून प्रत्यक्षात .....११.१ मिमी पाऊस२२ जून प्रत्यक्षात .....१.१ मिमी पाऊस३० जून प्रत्यक्षात.....०.१ मिमी पाऊस

जुलै : १५ वेळेस पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले.१ जुलै प्रत्यक्षात.....१३.७ मिमी पाऊस७ जुलै प्रत्यक्षात ....२.३ मिमी पाऊस१५ जुलै प्रत्यक्षात .....३१.८ मिमी पाऊस२२ जुलै प्रत्यक्षात .....६.७ मिमी पाऊस३० जुलै प्रत्यक्षात.....३.८ मिमी पाऊस

ऑगस्ट : १७ वेळा पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले.१ ऑगस्ट प्रत्यक्षात.....४.२ मिमी पाऊस७ ऑगस्ट प्रत्यक्षात ....०.१ मिमी पाऊस१५ ऑगस्ट प्रत्यक्षात .....०० मिमी पाऊस२२ ऑगस्ट प्रत्यक्षात .....२.० मिमी पाऊस२५ ऑगस्ट प्रत्यक्षात.....३३.२ मिमी पाऊस

केवळ ५० टक्के अंदाज ठरले खरेहवामान खात्याने पावसाच्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजापैकी केवळ ५० टक्के अंदाज खरे ठरले.

आतापर्यंत ९४ टक्के पाऊसजिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९४.९ इतके टक्के पाऊस झाला आहे. ५८१ मिमी वार्षिक सरासरी असून, ४०१ मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे.

अलर्टला शास्त्रीय आधार असावा....हवामान खात्याने दिलेल्या अलर्टला तंतोतंत शास्त्रीय आधार असावा. यासाठी एक्स बँड रडार असणे गरजेचे आहे. हवामान खात्याचे काम सुधारण्यासाठी ११ एक्स बँड रडार बसविणे गरजेचे आहे. यंदा ओल्या दुष्काळाच्या सावटाची शक्यता आहे.-प्रा. किरण जोहरे, हवामान अभ्यासक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस