शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

विधी विभागातून जमिनीच्या मावेजाच्या संचिकेला फुटले पाय; सहा वर्षांपासून शेतकऱ्याचे हेलपाटे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 4:03 PM

विधी विभागावर शेतकऱ्याने ओढले ताशेरे

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्गात जमिनीचे संपादन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मावेजा मिळाला. मात्र भूसंपादन होताना जमीन यलो झाली असल्यामुळे त्या दराने भाव मिळावा, यासाठी सहा वर्षांपासून शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी संचिका तपासणीसाठी विधी विभागाकडे पाठविलेली असताना तेथून संचिका गायब झाल्याचा आरोप करीत जमीन मालक ताराचंद भाटी यांनी गुरुवारी केला. विधी विभाग मुजोरीने वागत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचा आरोप करीत भाटी व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अकांडतांडव केले. भाटी यांची पंढरपूरमध्ये गट क्र. १७ मध्ये ५ एकर ९ गुंठे जमीन आहे. त्यातील ८४ गुंठे जमिनीचे २०१५ एनए केली. त्यातील महामार्गात ३६ गुंठे जमीन गेली. एनए जमिनीचा मोबदला वेगळा आहे. ग्रीन जमिनीसाठी मोबदल्याचे दर वेगळे आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ग्रीन वर्गची जमीन म्हणून मोबदला जागा मालकांनी घेतला. परंतु यलो जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू असूनही त्यात काहीही न्याय मिळालेला नाही.

१० वर्षांपासून एकच विधी सल्लागारजिल्हाधिकारी कार्यालयातील विधी सल्लागार हे पद कंत्राटी आहे. परंतु १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून उषा वायाळ या त्या पदावर आहेत. प्रशासनातील इतर कंत्राटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना ११ महिने झाले की, त्यांचा कार्यकाळ संपतो. मग एवढ्या वर्षांपासून एकच विधी सल्लागार प्रशासनाने का बदलला नाही. कंत्राटी भरतीची प्रक्रिया का राबविली नाही. ही सगळी मिलीभगत असल्याचा आरोप भाजपाचे सरचिटणीस संंजय केणेकर यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांनी विधी विभागाकडून छळ होत असल्याचा आरोप केला.

संचिका कुठेही गेलेली नाहीसंचिका कुठेही गेलेली नाही. त्यांची संचिका जिल्हाधिकाऱ्यांकडून आली. ती लवाद शाखेकडे गेली. मी आज रजेवर होते. इतर शाखेतील कर्मचारी बाहेर गेलेले होते. त्यांना संचिका शोधून दिली आहे. संचिकेवर स्टम्पिंग झालेले नाही, तशीच संचिका ते घेऊन गेले.-उषा वायाळ, विधी सल्लागार

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद