शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

'मनसेनं मुंबई पालिका निवडणुकीसाठी महायुतीत यावं'; दीपक केसरकरांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:29 IST

ठाकरे गट एकटा निवडणुका लढवील, असे वाटत नाही: दीपक केसरकर

छत्रपती संभाजीनगर :मनसे नेते महायुतीत आले पाहिजे आणि मुंबई महापालिका निवडणुकीतदेखील आम्ही सर्वांनी एकत्र लढले पाहिजे, असे मत शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ठाकरे गट एकटा निवडणुका लढवील, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरात एका कार्यक्रमानिमित्ताने आले असता ते बोलत होते. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तर काय भूमिका असेल, यावर बोलताना केसरकर म्हणाले की, हे निर्णय येथे होत नसतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना वरिष्ठांशी बोलणं झालेले आहे. त्यादृष्टीने त्यांचा योग्य तो मान राखला पाहिजे, एवढीच अपेक्षा कार्यकर्ता म्हणून आमची आहे. शेवटी ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो. विजय मिळवला. त्यांचा मान ठेवला जातो. मंत्रिमंडळात काही दिग्गजांना डावलण्यात येणार, अशी चर्चा आहे, तुम्हीही मंत्रिपदासाठी इच्छुक आहात का, असे विचारले असता केसरकर म्हणाले की, मंत्रिमंडळाबाबतचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. तसेच मंत्रिपद मिळणे ही मोठी बाब असते. मिळाले तर ठीक आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDipak Kesarkarदीपक केसरकरMNSमनसेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाShiv Senaशिवसेना