शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

डीपी,कॉल,हार्ट एमोजीचा अर्थ काय?; नवरा-बायकोमधील संबंध ताणण्यामागे ‘मोबाइल’ हेच कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 2:09 PM

संयमाचा व तडजोडीचा अभाव असल्यामुळेही भांडणे विकोपास जात आहेत.

-स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : हल्ली मोबाइलवरून नवरा-बायकोंमधील संबंध टोकाला जात असून, एकमेकांना घटस्फोट देण्यापर्यंत मजल चालली आहे. शासनाच्या ‘चला बोलू या’ या उपक्रमांतर्गत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १५५ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली असल्याची माहिती या उपक्रमाचे विषयतज्ज्ञ प्राचार्य डॉ. अशोक वाकोडकर यांनी दिली.

नात्यातील समजूतदारपणाला प्रेरणा देणारे हे समुपदेशन केंद्र असून, ते मोफत चालवले जाते. किरकोळ कारणांनी कौटुंबिक प्रकरण न्यायप्रविष्ट होणार नाही; त्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा ताण कमी होईल. पक्षकारांचा वेळेचा व पैशांचा अपव्यय टळेल. दुभंगणाऱ्या संसाराला सांधणारा दुवा म्हणून या केंद्राकडे पाहिले जात आहे. जिल्हा न्यायालय परिसरातील विधिसेवा प्राधिकरणात हे केंद्र सुरू आहे. दि. ५ ऑगस्ट २०१८ रोजी या केंद्राची स्थापना झाली. राज्यात आता अशी नऊ केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. २० ते २५ प्रकारच्या कारणांवरून निर्माण झालेल्या वादांवर या केंद्रात समुपदेशन केले जाते. सध्या मोबाइल हे कारण भांडणाचे मूळ ठरत चालले आहे.

डीपीवर फोटो का ठेवला, माहेरी फोनवर अधिक वेळ का बोलते, व्हॉटस्ॲपवर हार्ट चिन्ह आले, याचा अर्थ काय, पती घरखर्चाला पैसे देत नाही यावरून नवरा-बायकोंमध्ये नेहमीच गैरसमज होतात, वाद होतात, असे वाकोडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, विवाहविषयक प्रकरणे अधिक आहेत. ती घटस्फोटाच्या उंबरठ्यापर्यंत जातात. पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेल व पोलिस अधीक्षकांकडून काही प्रकरणे येतात. प्रसिद्धी माध्यमातून प्रकरणे पुढे येतात. अहंकार व व्यसनाधीनतेमुळेही संबंध ताणले जातात. संयमाचा व तडजोडीचा अभाव असल्यामुळेही भांडणे विकोपास जात आहेत. प्रेमविवाह हीसुद्धा मोठी अडचण ठरत आहे. जीवनशैली बदलत आहे. दोघांचीही नोकरी.... तीही बारा-बारा तासांची नोकरी करते. त्यात तासनतास प्रवास, ट्रॅफिक... या आणि अशा कारणांमुळे दोघेही वैतागतात. घरी आल्यावर उत्साह राहत नाही. परस्परांवर चिडतात. हे सर्व मुलांसमोर घडते. त्यांच्या मनांवरही विपरीत परिणाम होतो. नोकरी करणारी महिला हाऊसवाईफसारखी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. यातूनच पती-पत्नीमध्ये ताणतणाव निर्माण होतात. अशीही प्रकरणे या समुपदेशन केंद्रात येतात.

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल