शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रांजणगावमध्ये दीड हजार विद्युत मोटारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:32 IST

गावात सर्वांना समान पाणी पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून मोटारी जप्तीची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दीड हजार विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

वाळूज महानगर : रांजणगावात पाणी पुरवठा केल्यानंतर काही नागरिकांकडून विद्युत मोटारी लावून पाणी घेतले जात आहे. त्यामुळे अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात सर्वांना समान पाणी पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून मोटारी जप्तीची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दीड हजार विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची पाणीपातळी खालावली आहे. त्यातच एमआयडीसीकडून पाण्याच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रांजगणावातील अनेक नागरी वसाहतींत पाण्याची बिकट समस्या आहे. नवीन वसाहतीत तर पाण्याचा ठणठणाट सुरु आहे. ग्रामपंचायतीकडून आठवड्यातून एक ते दोनवेळा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातही काही नागरिक नळाला विद्युत मोटारी लावून अधिकचे पाणी घेत आहेत.

त्यामुळे इतर वसाहतींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ही बाब लक्षात घेवून ग्रामपंचायतीने विद्युत मोटारीने पाणी घेणाºया नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रामपंचायतीकडून विद्युत मोटारी जप्तीची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेमुळे समान पाणी होण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूज