शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

अपघात रोखण्यासाठी खड्डे बुजविण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 19:01 IST

वाळूज उद्योगनगरीत अपघात रोखण्यासाठी वाहतुक शाखेच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून शनिवारपासून  खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अपघात रोखण्यासाठी वाहतुक शाखेच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून शनिवारपासून  खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत परिसरातील मुख्य चौकातील रस्ते खडी व डांबर टाकुन बुजविण्यात आले.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील प्रमूख चौक तसेच औरंगाबाद- नगर महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने कायमच लहान- मोठे अपघात घडत आहेत. रात्रीच्यावेळी अंधारात वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळेही वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. औद्योगिक क्षेत्रात शहर व ग्रामीण भागातुन मोठ्या प्रमाणात कामगार, उद्योजक व व्यवसायिक रोजच ये- जा करत असतात. त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अपघात सत्र थांबविण्यासाठी वाळूज वाहतुक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक ताहेर पटेल आदींनी पुढाकार घेतला आहे.

शनिवारी तिरंगा चौक, ए.एस.क्लब, महावीर चौक व बजाज विहार आदी भागातील मोठाले खड्डे खडी व डांबर टाकुन बुजविण्यात आले. नगररोडवरील खड्डे बुजविण्यासाठी तसेच वाहतुक सिग्नलवर पांढरे पट्टे मारण्यासाठी के. टी. संगम कन्स्टक्शन कंपनीकडे पत्र व्यवहार करण्यात आल्याचे निरीक्षक उदार यांनी सांगितले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMIDCएमआयडीसीWaluj MIDCवाळूज एमआयडीसीtraffic policeवाहतूक पोलीस