शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पोलिसांत तक्रार केल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:37 IST

सेफ्टी टँकचे दूषित पाण्याची नागरी वसाहतीत विल्हेवाट लावल्याची तक्रार केल्याचा राग धरुन आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.

वाळूज महानगर : सेफ्टी टँकचे दूषित पाण्याची नागरी वसाहतीत विल्हेवाट लावल्याची तक्रार केल्याचा राग धरुन आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. यात एकाचे डोके फुटले असून, दुसऱ्यास गंभीर दुखापत झाली आहे.

शंकर सूर्यवंशी याने ५ फेब्रुवारीला रांजणगावातील एकतानगरच्या कमानीजवळ सेफ्टी टँकचे दूषित पाणी खाली केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे या प्रकरणी नागरिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करुन सेफ्टी टॅकचे दूषित पाणी खाली करणाऱ्याविरुध्द तक्रार केली होती. याचा राग धरुन शंकर सूर्यवंशी व त्याच्या साथीदारांनी शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तक्रारदारांना शिवीगाळ केली. यातून झालेल्या हाणातारीत अशोक किर्तीकर, कांचनदास किर्तीकर हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWalujवाळूज