शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

विभागात कलचाचणीचा फज्जा

By admin | Published: February 16, 2016 11:49 PM

विजय सरवदे, औरंगाबाद पुढील शिक्षणासाठी आवडी-निवडीनुसार क्षेत्र निवडण्यासाठी शिक्षण मंडळाने शाळास्तरावर दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

विजय सरवदे, औरंगाबादपुढील शिक्षणासाठी आवडी-निवडीनुसार क्षेत्र निवडण्यासाठी शिक्षण मंडळाने शाळास्तरावर दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. माध्यमिक शाळांनी ८ ते २५ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन किंवा आॅफलाईन चाचणी घेणे बंधनकारक असताना दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विभागातील १ लाख ७४ हजार २७७ विद्यार्थ्यांपैकी या आठ दिवसांमध्ये अवघ्या ४ हजार २३२ विद्यार्थ्यांनीच कलचाचणी दिल्याची माहिती समोर आली आहे. काही शाळांनी आॅफलाईन चाचणी घेतल्यामुळे तो अहवाल औरंगाबाद विभागीय मंडळाकडे पोहोचलेला नसला तरी किमान दीड लाख विद्यार्थ्यांनी कलचाचणीबाबत उदासीनता दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यांमध्ये माध्यमिकच्या २ हजार ४५० शाळा आहेत. या शाळांमधून यंदा दहावीच्या परीक्षेला १ लाख ७४ हजार २७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना कलचाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत असेल, त्याच शाळेतून त्याने कलचाचणी देणे बंधनकारक आहे. आॅनलाईन कलचाचणी सर्वांना बंधनकारक आहे; पण ज्या शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नसेल त्या शाळांनी कलचाचणीची (पान २ वर)