शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दीड कोटींची वसुली बाकीच

By admin | Published: April 24, 2016 11:23 PM

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या अपहाराच्या प्रकरणांत वसुलीची कारवाई अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या अपहाराच्या प्रकरणांत वसुलीची कारवाई अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. शिवाय जेथे ग्रामसेवकासोबत सरपंचही अशा प्रकरणांत अडकले तेथे दोघेही दाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजून दीड कोटींची वसुली होणे बाकी आहे.मागील काही वर्षांत जि. प. च्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर गैरव्यहार झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशा प्रकरणांची चौकशी केल्यानंतर त्यांचे अहवालही जि. प. ला सादर झालेले आहेत. त्याचे एकत्रिकरण केल्यानंतर अशी ८६ प्रकरणे आढळून आली होती.अशा प्रकरणांनमध्ये काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रेखावार यांनी कठोर भूमिका घेत वसुलीचे आदेश दिले होते. तसेच लोकप्रतिनिधी अशा प्रकरणांमध्ये दोषी असल्यास त्यांच्याकडूनही एकतर वसुली नाहीतर आरआरसीची प्रकरणे करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे थोडीबहुत गती मिळाली होती. त्यानंतरही काहीकाळ याबाबत प्रशासन खंबीर भूमिका घेत असल्याचे दिसून आले होते. मात्र आता पुन्हा त्यात शिथिलता आली आहे. त्यामुळे वसुलीचा आकडा पुढे सरकायचे नाव घेत नाही. हिंगोली-६, औंढा-१४, कळमनुरी ३, वसमत-४, सेनगाव-३ अशा ३0 प्रकरणांमध्ये तर आरआरसीची प्रकरणे करण्याची वेळ प्रशासनावर आली असल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)