शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

पालिकेविरुद्ध शिवसंग्रामचे रणशिंग

By admin | Published: November 02, 2015 12:02 AM

बीड : क्षीरसागरांच्या हाती रिमोट असलेल्या येथील पालिकेच्या राजकारणात शिवसंग्रामने पहिल्यांदाच उडी घेतली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या मोर्चातून

बीड : क्षीरसागरांच्या हाती रिमोट असलेल्या येथील पालिकेच्या राजकारणात शिवसंग्रामने पहिल्यांदाच उडी घेतली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या मोर्चातून आ. विनायक मेटे हे पालिकेविरुद्ध रणशिंग फुंकत आहेत.पालिका शहराच्या मूलभूत विकासात कमी पडल्याचा आरोप करून शिवसंग्रामने बरखास्तीची मागणी लावून धरली आहे. शहर सुंदर व स्वच्छ करण्याच्या वलग्ना हवेत विरल्याचा दावा करत शिवसंग्रामने पालिकेचे राजकारण तापवले आहे. पालिकेत रिपाइंची एक सदस्या वगळता क्षीरसागरांची एकहाती सत्ता आहे. निवडणुका वर्षभरावर आलेल्या असतानाच आ. मेटे यांनी मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या वळचणीला असलेल्या काही आजी- माजी नगरसेवकांना आपल्या तंबूत खेचलेले आहे. मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष दिलीप गोरे, सुहास पाटील, मनोज जाधव यांनी केले. (प्रतिनिधी)