शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागरिकत्व दुरुस्ती कायदा नाकारण्याचा राज्यांना अधिकार नाही - सत्यपाल सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 13:00 IST

हा कायदा केवळ तीन देशांतील अल्पसंख्याक समुदायासाठी असल्याचेही डॉ. सिंह यांनी सांगितले.

ठळक मुद्देभारतातील कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. विरोधी पक्षाकडून निव्वळ राजकारण केले जात आहे.

औरंगाबाद : केंद्र शासनाने नियमाप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहांत भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) मंजूर केला आहे. या कायद्यानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेशातील अल्पसंख्याकसमुदायावर होणाऱ्या अन्यायामुळे भारतात मागील अनेक वर्षांपासून निवास करीत असलेल्यांना नागरिकत्व देण्यात येणार आहे. भारतातील कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. विरोधी पक्षाकडून निव्वळ राजकारण केले जात आहे. संसदेने संयुक्त सूचीतील विषयात केलेला कायदा राज्यांना बंधनकारक असतो, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. सत्यपाल सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपतर्फे सीएए कायद्याच्या जनजागृतीसाठी देशभर ५०० ठिकाणी पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहेत. यानुसार औरंगाबादेत खा. सत्यपाल सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली.. खा. सिंह म्हणाले की, संसदेमध्ये सीएए कायद्यासाठी २०१६ सालीच समिती स्थापन केली होती. या समितीचा मी अध्यक्ष होतो. माझ्या अध्यक्षतेखालीच या कायद्याच्या संदर्भात २०१६ मध्ये निर्णय घेण्यात आला होता. यात कोणत्याही भारतीय व्यक्तीला नागरिकत्व गमवावे लागणार नाही. हा कायदा केवळ तीन देशांतील अल्पसंख्याक समुदायासाठी असल्याचेही डॉ. सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSatyapal Singhसत्यपाल सिंगAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार