शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

By admin | Published: January 29, 2017 11:54 PM

धारूर : तालुक्यातील गोपाळपूर येथे रविवारी एका मुलीचा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला

धारूर : तालुक्यातील गोपाळपूर येथे रविवारी एका मुलीचा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला. नवरा-नवरी बोहल्यावर चढणार तोच अधिकारी गावात आले. त्यामुळे हा विवाह होऊ शकला नाही.लग्नमंडप... सनईचे मंजूळ सूर... जेवणावळी... पाहुण्यांची रेलचेल... अशा वातावरणातच गोपाळपूर येथे रविवारी गोरज मुहूर्तावर एका विवाह सोहळ्याची लगबग सुरू होती. शेती व मजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलीचा विवाह गोपाळपूरपासून जवळच असलेल्या संभाजीनगर येथील एका रिक्षाचालकाशी होणार होता. परण्याही निघाला. मात्र, तेवढ्यात तहसीलदार राजाभाऊ कदम, सहायक निरीक्षक गजानन तडसे, विस्तार अधिकारी ए.बी. चौरे, ‘बेटी बचाव-बेटी पढाव’चे तत्त्वशील कांबळे हे गोपाळपुरात पोहोचले. मुलाचे वय विवाहयोग्य असल्याचे स्पष्ट झाले; मात्र मुलीचे वय १७ वर्षे भरत होते. त्यामुळे हा विवाह करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी बजावले. यावेळी वधुपित्याकडून लेखी घेण्यात आले. त्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतरच हा विवाह होणार आहे. (वार्ताहर)