शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

रस्ते व सिंचनासाठी भरीव तरतूद

By admin | Published: March 20, 2016 12:30 AM

जालना : राज्यातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे कृषी, रस्ते व सिंचासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद

जालना : राज्यातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे कृषी, रस्ते व सिंचासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. शेतकरी जगला तर राज्याची अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकेल, यावेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका सरकारने स्वीकारली आहे. राज्याप्रमाणेच जिल्ह्याचा विविध मार्गांनी विकास करण्यासाठी कृषी विभाग, रस्ते व सिंचन प्रकल्पासाठी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात जालना जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले. राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केला. यावेळी जालना जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी, रस्ते व सिंचन प्रकल्पासाठी भरीव तरतूद आहे. रस्ते विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत २०१६-१७ दरम्यान जालना भाटेपुरी परतूर रस्त्याची सुधारणा करणे एकूण तरतूद रूपये १०.२६ लाख, हट्टा-वळणी-शिवनगिरी रस्त्यासाठी रूपये ४७.३७ लाख, भोकरदन-जालना-रांजणी -परतूर-जांब - कुंभार पिंपळगाव-वडीगोद्री रस्त्याची सुधारणा करणे रु पये ३९.४७ लाख, वाटूर-जयपूर-वझसरकटे ते प्रजिमा-१२ रस्त्यांची सूधारणा करणे ६१.४३ लाख, सातोना - आष्टी रस्त्याच्या सुधारणेसाठी ३६.८६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.