शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निवडणुकीत मराठवाड्यातून लढणार होते दहा उमेदवार; ‘चॉकलेट हीरो’ने काढला होता राजकीय पक्ष पण...

By प्रभुदास पाटोळे | Updated: April 18, 2024 06:51 IST

देवानंद हे पंजाबमधील गुरुदासपूर परिसरातील मूळ रहिवासी.

प्रभुदास पाटोळे, लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लागू केली नसती, तर ‘चॉकलेट हीरो’ देवानंद यांनी स्थापन केलेल्या ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षातर्फे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती एम.सी. छागला, माजी राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित आणि अभिनेत्री हेमा मालिनीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वरिष्ठ वकील सुखदेवराव शेळके यांच्यासह मराठवाड्यातील दहा उमेदवार निवडणूक लढले असते.

पक्षात सेवानिवृत्त न्यायमूर्ती अन् डॉक्टरही... - देवानंद हे पंजाबमधील गुरुदासपूर परिसरातील मूळ रहिवासी. परंतु त्यांची कर्मभूमी मुंबई. त्यांनाही राजकारणाने माेहित केले हाेते. म्हणूनच त्यांनी स्वतःचा ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाचा पक्ष काढला हाेता. या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते.- त्यांच्या कार्यकारिणीत राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज नेते, समाजधुरीण, न्यायदान क्षेत्रातील सेवानिवृत्त उच्च  व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, वकील, डाॅक्टर व सिने कलाकार होते.

...आणि पक्ष गुंडाळला ! 

  • - देवानंद यांनी मुंबईतील हॉटेल ‘सन ॲन्ड सॅन्ड’ मधील पक्षाच्या बैठकीत शरद गव्हाणे यांची मराठवाडा पक्ष प्रमुख म्हणून आणि ॲड. सुखदेवराव शेळके यांची औरंगाबाद जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. शेळके यांच्या ‘बाणगंगेच्या तिरी’ या आत्मकथनपर पुस्तकात हा किस्सा आहे. 
  • - निवडणूक खर्चासाठी म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे अभिवचनही देवानंद यांनी दिल्याचे शेळके यांनी नमूद केले आहे.
  • - येथील मंडळी परत औरंगाबादला आल्यानंतर ८-१० दिवसांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी  देशात आणीबाणी लागू केली.
  • - परिणामी देवानंद यांना त्यांचा पक्ष गुंडाळावा लागला.
टॅग्स :Politicsराजकारण