शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

टेस्लाची कर्नाटकमध्ये गुंतवणूक नाही; महाराष्ट्रात येण्याबाबत सरकार आशावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 16:05 IST

Tesla investment in India टेस्लाचे मुख्य इलन मास्क यांनी भारतात गुंतवणुकीची घोषणा केली. त्यानंतर मी आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.

ठळक मुद्देटेस्लासाठी राज्यात कुठेही जागा ठरविलेली नाही. औरंगाबादचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात येईल

औरंगाबाद : साउथ आफ्रिकेतील टेस्ला मोटार्स कंपनीने काही महिन्यांपूर्वी भारतात गुंतवणुकीची घोषणा केली. गेल्या आठवड्यात सदरील कंपनी कर्नाटकमध्ये गुंतवणूक करीत असल्याचे वृत्त आले. परंतु ती कंपनी कर्नाटकमध्ये गेली नसून महाराष्ट्रात गुंतवणूक करील, असा आशावाद उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, टेस्लाबाबत गैरसमज झालेला आहे. विदेशी गुंतवणुकीबाबत एक किंवा दोन असे उत्तर नसते. त्यात अनेक पैलू असतात. टेस्लाचे मुख्य इलन मास्क यांनी भारतात गुंतवणुकीची घोषणा केली. त्यानंतर मी आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. भारतात येण्याच्या पर्यायात त्यांनी महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचे नमूद केले आहे. राज्यात औद्योगिक इको सिस्टीम आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा प्राधान्याने येथेच विचार होईल. असे टेस्लाच्या टीमने सांगितले होते. कर्नाटकात उद्योग गेलेला नाही. अमेरिका व इतर देशात उत्पादित केलेल्या मोटारी कर्नाटकात पाठवून बंगळुरू येथील काही उद्योगसमूहाशी विक्रीसाठी त्यांनी चाचपणी सुरू केली आहे, उत्पादन सुरू केलेले नाही. कारचे मॉडेल, विक्री, बाजारपेठ याबाबत ते विचार करीत असावेत. ज्या कारला प्रतिसाद मिळेल, त्याचे उत्पादन होईल. त्यामुळे राज्य सरकार आशावादी नसून खात्री आहे, की टेस्लाची गुंतवणूक येथे होईल.

औरंगाबादचा पर्याय समोर ठेवूटेस्लासाठी राज्यात कुठेही जागा ठरविलेली नाही. ते भारतात कुठेही निर्णय घेतील. राज्यात येण्याचा निर्णय घेतला तर निश्चित पालकमंत्री, उद्योगमंत्री म्हणून औरंगाबाद पर्याय म्हणून त्यांच्यासमोर ठेवील. येथील उद्योग-रोजगार वाढीसाठी पालकमंत्री म्हणून तेवढा विचार तर निश्चित आहे. उद्योगवाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तीन टप्प्यांत सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले. त्यात मराठवाड्यासह औरंगाबादमध्ये करार केले. आता १६० कोटींचे नवीन करार केले आहेत. यातून रोजगार वाढणार आहे.

टॅग्स :FDIपरकीय गुंतवणूकMaharashtraमहाराष्ट्रDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरSubhash Desaiसुभाष देसाई