शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

हजार विहिरी रखडल्या !

By admin | Published: November 19, 2015 12:10 AM

सितम सोनवणे , लातूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सात वर्षांत पाच हजार सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली. त्यापैकी ३ हजार ६१२ विहिरी पूर्ण झाल्या असून,

सितम सोनवणे , लातूरजिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सात वर्षांत पाच हजार सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली. त्यापैकी ३ हजार ६१२ विहिरी पूर्ण झाल्या असून, सध्याला तब्बल २ हजार २१५ सिंचन विहिरींची कामे अपूर्ण आहेत. नव्हे, या विहिरी रखडल्या आहेत. या विहिरी झाल्या असत्या तर टंचाईच्या काळात मदत झाली असती.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लातूर जिल्ह्यात २००८ पासून विविध कामे सुरु करण्यात आली़ यामध्ये प्रामुख्याने सिंचन विहीर, रस्ता आदी कामे सुरु करण्यात आली होती़ मागील ७ वर्षांत लातूर जिल्ह्यात ५ हजार ८२७ सिंचन विहीर खोदकामास परवानगी देण्यात आली़ यातील केवळ ३ हजार ६१२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत़ तर २२१५ विहिरींचे कामे अद्यापही अपूर्णच आहेत़ या अपूर्ण कामामध्ये अहमदपूर तालुक्यात ५४४ विहिरींची कामे सुरु केले होते़ त्यापैकी ३१४ विहिरी पूर्ण झाल्या़ तर २०३ विहिरी अपूर्ण आहेत़ औसा तालुक्यात ५०७ पूर्ण तर ४०५ अपूर्ण, चाकूर - २६० पूर्ण तर २५८ अपूर्ण, देवणी १८२ पूर्ण तर ४९० अपूर्ण, जळकोट २८१ पूर्ण तर ११६ अपूर्ण, लातूर ३८७ पूर्ण तर १५६ अपूर्ण, निलंगा ४५० पूर्ण तर १९० अपूर्ण, रेणापूर ३४४ पूर्ण तर ६६ अपूर्ण, शिरुर अनंतपाळ १५१ पूर्ण तर १५४ अपूर्ण, उदगीर ७०९ पूर्ण तर १७७ अपूर्ण आहेत़ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची व्यवस्था होईल़