शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

देगलुरात आज दुष्काळ निवारण परिषद

By admin | Published: February 17, 2016 11:39 PM

देगलूर : शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अग्रेसर असलेल्या ‘विश्व परिवार’ या संस्थेकडून १८ फेब्रुवारी रोजी देगलुरात दुष्काळ निवारण परिषद घेण्यात येत आहे.

देगलूर : मागील पाच वर्षांपासून देगलूर शहर व परिसरात सामाजिक प्रश्नांबरोबरच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अग्रेसर असलेल्या ‘विश्व परिवार’ या संस्थेकडून १८ फेब्रुवारी रोजी देगलुरात दुष्काळ निवारण परिषद घेण्यात येत आहे. पर्यावरणातील बदलामुळे पावसाचा लहरीपणा, त्यामुळे मागील दोन तीन वर्षात मराठवाड्यात झालेली नापिकी, त्यातून दैनंदिन कोठे ना कोठे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भूगर्भातील खालावत जात असलेली पाण्याची पातळी या विषयावर विचारमंथन होणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा (राजस्थान) यांचे ‘नदी-नाले व शेतीचे पुनरूज्जीवन’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, पद्मश्री डॉ. विखे पाटील, कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष भागवत देवसरकर, यशवंतराव चव्हाण प्रबोधिनीतील निवृत्त प्रपाठक डॉ. सुमंत पांडे यांच्यासह अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. येथील विठ्ठलरेड्डी गिरणी मैदानावर या संबंधीची तयारी चालू आहे. (वार्ताहर)