शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

नक्षलवाद्यांचा अड्डा ते स्पोर्ट्स हब; 'बस्तर'ची ओळख बदलली! मुख्यमंत्री साय यांची महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 12:48 IST

या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय जाते ते मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना. त्यांनी बस्तरला शांतता आणि समृद्धीच्या वाटेवर आणण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.

छत्तीसगडमधील 'बस्तर', हे कधीकाळी आपल्या पौराणिकतेसाठी आणि नक्षलवादासाठी ओळखले जात होते. मात्र आता ते विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय जाते ते मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना. त्यांनी बस्तरला शांतता आणि समृद्धीच्या वाटेवर आणण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.

बस्तर, जेथे रामायण काळात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी 13 वर्ष घालवली. ते आता आणखी एका ऐतिहासिक बदलाचे साक्षिदार होत आहे. कधी नक्षलवादाचा सामना करणारा हा भाग, आता खेळ, प्रामुख्याने फुटबॉच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) नारायणपूर जिल्ह्यात फुटबॉलसाठी एक नवे मैदान तयार केले आहे. ज्याने अलीकडेच दोन राष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.

मुख्यमंत्री साय यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले. कारण, खेळामुळे या भागाचा केवळ विकासच होणार नाही, तर सामाजिक सुधारणाही शक्य आहेत, असे ते मानतात. त्यांच्या नेतृत्वात, AIFF आणि छत्तीसगड फुटबॉल संघाने बस्तरमध्ये अंडर-20 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल चॅम्पिअनशिपचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. याचा उद्देश्य बस्तरला खेळाचे केंत्र अथवा स्पोर्ट हब बनविणे आणि याची सकारात्मक छबी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित करणे आहे.

एआयएफएफचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, फुटबॉलच्या माध्यमाने समाज आणि अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने सुधारणा केली जाऊ शकते, यासाठी बस्तरचे हे परिवर्तन देशासमोर एक उदाहरण बनले. प्रशासनाच्या प्रोत्साहनांसह, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) बस्तरमधील नारायणपूर जिल्ह्याची क्षमता ओळखत याला प्रतिष्ठित फुटबॉल टोर्नामेन्ट्सचे आयोजन स्थळ म्हणून निवडले आहे. हा निर्णय विश्वास आणि परिवर्तन दोन्हींचे प्रतिक आहे.

मुख्यमंत्री साय यांच्या दूरदृष्टी आणि मेहनतीमुळे बस्तरमध्ये नक्षलवादाच्या जागी आता खेळाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. हा उपक्रम बस्तरच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि योग्य नेतृत्वाने कोणत्याही क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणला जाऊ शकतो हे दर्शवणारा आहे. आता बस्तर छत्तीसगडचा गौरव बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलBJPभाजपा